Nagar Samajwadi Nivedan | शहरात जड वाहतूक कोणाच्या आशिर्वादा मुळे ?
निष्पाप बळी घेणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्याचा समाजवादी पार्टी तर्फे जाहीर निषेध करुन मयतचे कुटुंबियांना शासनाने 25 लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी नगर : दर्शक । नगर शहरातील वाहतूक समस्या आज पर्यंत सुटलीच नाही, पूर्वी उड्डाणपूल व बाह्य वळण रस्ता नसल्या मुळे दररोज अपघात होतं होते. त्यात कित्येक बळी गेले, परंतु अता शहरात उडाणपूल तसेच बाह्य वळण रस्ता असून ही बिनधास्त पणे जड वाहतूक सुरु आहेत, व निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. आठ दिवसा पूर्वीच तारकपूर येथे एका महिलेचा दुर्दैवी अंत झाले. परंतु निर्लज्ज, बेशरम, बेजबाबदार अधिकाऱ्यांनी याची कोणतीच दखल घेतली नाही.…
Social Plugin