Onion Farmers Maharashtra | शेतकऱ्यांनी सरकारला कांदा विकू नये- अनिल घनवट Onion Farmers Maharashtra | नगर : दर्शक । शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर देण्याच्या नावाखाली सरकार आता कांदा खरेदी करून, कांद्याचे दर वाढल्या नंतर ते पाडण्यासाठी कांदा खरेदी करत आहे, म्हणून शेतकऱ्यांनी आता नाफेड किंवा एन सी सी एफ ला कांदा विकू नये असे आवाहन स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. केंद्र शासनाने दोन लाख टन कांदा खरेदी करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात दोन लाख टन कांदा १२३५ रुपये प्रति…
Social Plugin