सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे ज्ञान विज्ञान पुरस्कार नगर : दर्शक । २ मे २०२६ । मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे. म्हणूनच या जन्मात आपला उद्धार करून घेतला पाहिजे. माझ्या या नर जन्माचे प्रयोजन काय याचा विवेक बुद्धीने प्रत्येकाने विचार करावा. बाबा बेलसरे म्हणतात, त्याप्रमाणे सतत 'मी' केले मीच कर्ता हा भाव ठेवल्यास तू कष्टी होशील तर, राम करता म्हणल्यास तुला यश प्राप्त होईल. म्हणूनच परमार्थात अहंकार हा मोठा अडसर आहे. असे प्रतिपादन डॉ सी.बी कुलकर्णी यांनी केले. सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे यंदाच्या वर्षी ज्ञानविज्ञान पुरस्कार डॉ. चिंतामण भालचंद…
Social Plugin