हनुमान चालीसा पठणाने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते- नरेंद्र कुलकर्णी
नगर : दर्शक । हनुमान चालीसा पठाणाने अनेक चांगले फायदे,परिणाम होतात.हे अनुभवले पाहिजे ते शब्दात सांगता येत नाही,चालीसा मुळे वातावरणात शुद्धी व आत्मिक समाधान मिळते तसेच मानसिक शांतता,वैचारिक शुद्धता निर्माण होते.या कलियुगात संरक्षक कवच त्यामुळे निर्माण होते.
सध्या ऋतुचक्र बदललेले,सामाजिक प्रश्न,अशांतता,असमाधानान या
नगर शहरांमध्येश्री दक्षिणमुखी हनुमान सत्संग मंडळ,सर्जेपुरा द्वारा आयोजित सामुहिक हनुमान चालिसा पाठ व भजन संध्या स्वामी विवेकानंद मित्र मंडळाच्या वतीने शनिगल्ली येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.त्यावेळेस ते बोलत होते.
हनुमान चालीसाच्या कार्यक्रमात भक्तीचे रंगात भाविक भक्तानी तल्लीन झाले होते.येथे भक्ताची देवीचे मंदिर असल्याने अनेक देवीचे गीते पण सादर केली गेली भाविकांनी सामुदायिक पठणात सहभाग घेतला. हनुमान चा
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परि
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com